या काळात स्त्रियांमध्ये आश्चर्यकारक बदल घडून येतात. तिला फक्त बाळाचीच काळजी घ्यायची नसते तर एक नवी व्यक्ति आपल्या कुटुंबात आली यासाठी काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात. यासर्वांमुळे तिला शारीरिक या विषयाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की स्त्रीया बाळंतपणानंतर शारीरिक संबंधासाठी उत्साही राहू शकतील कां?
काही काळानंतर थोडेसे शांत झाल्यानंतर शारीरिक संबंधाबाबत उत्सुकता जरूर वाढू लागते ती ही पूर्वीपेक्षा थोडीशी जास्तच पण त्यामध्ये अनेक तडजोडी स्वीकारल्या जातात. पण या काळातील शारीरिक संबंधाबद्दल उत्सुकता याविषयी जाणून घ्यायचे असेल तर घडून येणारे शारीरिक बदल आणि स्तनपान या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.
शारीरिक बदल:
स्त्री बाळंत झाल्यानंतर लगेचच्या काळात ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन स्त्रवते आणि त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते तसेच वार पडण्यास देखील मदत होते. जेव्हा बाळ स्तनपान करू लागते तेव्हा स्तनाग्रे उत्तेजित होऊन अजून ऑक्सिटोसिन स्त्रवते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावून अगदी द्राक्षाच्या आकाराएवढे होते. पुढील दहा दिवसाच्या काळात, ऑक्सिटोसिन स्त्रवत राहते आणि त्यामुळे गर्भाशय परत गर्भधारणेअगोदरच्या आकाराएवढे होते. जेव्हा स्त्री स्तनपान देते ऑक्सिटोसिनची पातळी उंचावत राहते आणि ती स्तनपानाच्या वेळा जशा जास्त होत राहतील त्याप्रमाणात एवढेच नव्हे तर तासातासाला वाढत राहाते. जास्तीचे ऑक्सिटोसिन योनीमार्गाचा वरचा भाग आकुंचन पावण्यास मदत करते तसेच योनीमार्गाचा लवचीकता पूर्ववत आणण्यास मदत करते याच क्रियेला ज्या स्त्रीया आपल्या बाळाला स्तनपान करीत नाहीत त्यांना खूप वेळ लागतो.
प्रोलॅक्टीन नावाच्या हार्मोनने स्तनपान क्रिया संवेदित होते. हे प्रोलॅक्टीन इस्ट्रोजन या नावाने स्त्रवते आणि स्त्री बाळंत झाल्यावर प्रोजेस्टेरॉनची पातळी खाली जाते. मुलाचे स्तन शोषण्याच्या क्रियेमुळे उत्तेजना मिळून मातेचे दूध वाढते, मुल जितके जास्त चोखेल त्याप्रमाणात मातेचे दूध जास्त स्त्रवते फक्त तिला त्या काळात जास्तीत जास्त विश्रांती, अन्न आणि पाणी मिळावयास हवे. दूध असण्याची क्रिया ही ऑक्सिटोसिनच्या स्त्रवण्यामुळे होतो आणि ती स्तनाग्रांना मिळणार्या उत्तेजनाच्या प्रमाणात असते.
दूध सुटण्याच्या क्रियेवेळी मातेचा प्रतिसाद सर्वसाधारणपणे अत्यंत समाधानी असतो. थोडीशी गुदगुल्या झाल्याची भावना स्तनांना जाणवते आणि जसे ते दुधामुळे भरून जाऊन घट्ट होतात तशी ते मोकळे करण्याची संवेदना होते. या संवेदनेची मातेच्या तिव्र इच्छेशी तुलना करता येते. त्यावेळी तिला जोडीदाराची अतीव आवश्यकता भासते, जेव्हा मातेला दूध सुटते तेव्हा तिला आपल्या मुलाची अत्यंत गरज भासते. कधी कधी लैंगिक तृप्ती बरोबरी स्तनपानाबरोबर करतात ते उगीच नाही. कारण त्यावेळी होणारी गर्भाशय आणि योनीमार्गाची आकुंचने यामुळे लैंगिक तृप्तीची पूर्तता होते. स्तनपान हे आई आणि मूल यांना जोडणारी संवेदनाच नाही पण त्याची तुलनाच लैंगिक तृप्तीशी कारण आईसाठी ती एक उत्तेजनाच.
काही संशोधनाच्या मते स्तनपानच्या काळात एखाद्या स्त्रीमद्ये जे भावंनाचे बदल जाणंवतात त्यांची तुलना शारीरीक संबंध आणि मिळणारी त्रुप्ति यांचाशी करता येते. उलट दुसरी कडे ज्या स्त्रींया आपल्या मुलांना बाटलीने दुध पाजंतात त्यांच्यात करणा-यास्त्रीयांपेक्षा जास्त प्रमाणावर वैराग्य,ताण, अस्नुकता, कमीपणाची भावना आणि दोषीपणाची भावना आणि आढळुन येतात.
काही संशोधकाच्या आधारे ज्या स्त्रीया मुलांना पाजतात त्यांचामद्ये अँडीनेलीनचा स्त्राव कमी असतो. आणि त्या अनुषंगाने एखाद्या दुखापतीला पत्य्तुतरादाखल मज्जासंस्थेची प्रतीक्रीया उमटते. स्तनपानामुळे जे अँक्टीटोसीन स्त्रवते ते त्या स्त्रीला ताणापासुन मुक्त्त होण्यासाठी शारीरीक अतीरीक्त मदत होते तसेच या काळात घडणाऱ्या शारीरीक अतीरीक्त मदत होते तसेच या काळात घडणाऱ्या शारीरीक बदलांपासुन उ.दा. झोप कमी होणे, हार्मोन्स च्या बदंलामुळे भावनामद्ये होणारे बदल आणि शारीरीक तडजोड अशा प्रकारच्या बदलापासुन बचाव करते
बांळतपणानंतरच्या तडजोडीमद्ये अनेक बदल स्वीकारावे लागतात. जसे स्व:नपानासाठी आणि कंबर रचना पुर्ववत करणे हे सर्व सुरळीतपणे होत नाही. ही एक बदलांची प्रकीया अहे,हार्मान्स स्त्रवणे आणि नंतर पुर्ववत होणे हे पण घडत असते. या काळात स्त्रीमद्ये बदल घडत रहातात. रात्री घाम येणे, थंडी वाजणे तसेच बदलते मुड हे सर्व पुर्ण कुंटुबाला मान्य करावे लागतात कारण या काळात स्त्रीमद्ये शारीरीक बद्लांबरोबर भावनीक बदलही होतात.
मांताच्या बाबंतीत असे समजले जाते की बाळ झाल्यानंतर त्या पुर्ववत होतील. बदलत्या जीवनाला लागणारी तडजोड अथवा बदल खरे तर सुरळीत पणे व्हायला हवेत. आणि मातेच्या बाबतीत काय वीचार असतो? जीला भरपुर कौटुंबीक आधार आहे अशा माता संगोपन चांगल्या तऱ्हेने करतात.त्यांचे आपल्या अपत्याबरोबर सुरही चांगले जुळतात. आणि स्व:ताच्या आणि मुलांच्या गरजां मधील फरक त्यांना चटकन समजतो.
व्यवस्थित काळजी घेतल्याने त्यांना स्व:ताच्या आणि मुलांच्या गरजातील फरक निट समजतो. आणि नीट काळ्जी घेतल्याने जडणघडण नीट होते, आणि त्यांवर त्याचे सामाजीक संबध आणि सहभाग अवलंबुन असतो.तिच्या मुलाला चांगले सुरक्षा कवंच मिळते. व त्याला तिचा गौरव वाटतो.
नवंमाताची काळजी नवीन घटकांच्या जोपासणी च्या द्रुष्टिने गरजेची असते, पण त्याहींपेक्षा त्यांच्या जीवनावरील संस्कारावर त्याचा परीणाम फार दिर्घकाळ होतो. आणि भवीष्यावर ही परीणाम होतो. आँक्सीटोसीन या हर्म्मान्य्मुळे तणाव कमी होतो, हे जरी खरे असेले तरी त्याला देखील मर्यादा असतात.
जर स्त्रीला लवकर कामाला जावे लागले तर अँडीनँलचा पुरवठा वाढुन ती पुर्वस्थितीवर येण्याचे लांबते. स्त्रीयांचे कोठेतरी जंगलात बाळंतपण होत नाही आणि त्या लगेच घोडेस्वारी करु शकत नाहीत. बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्याचे अमेरीकेतील वाढलेले प्रमाण बघुन त्यावर मुळापासुन उपाय करण्याचे ठरले. जास्त काळ विश्रांती न मिळता परत पुर्वस्थीतीवर येन्णे ह दमवुन टाकणारा आहे.आणि वेळ घेणारे ही आणि त्यामधे लेंगीक संबंध हा वीचार स्त्रीयाच्या मनात सर्वात शेवटी येतो. खरे तर बाळंतपणाची रजा काढली असेल तर स्त्रीचे ऊत्पन्न कमी झालेले असते तर स्त्रीचे उत्पन्न कमी झालेले असेते आणि त्यामुळे कदाचीत जीवनमान देखिल खालावलेले असते.
थोडक्यात तीला मदत मीळाली नाहीतर तीची तात्पुरती कमी झालेली शकती आणि उत्पन्न यांचा कायमचा परीणाम होतो. फार काळ लांबलेला अश्क्तपणा जो बाळंत पणानंतर नेहमी दिसतो. त्यामुळे बायंकाचा खुप तोटा होतो आणि नैराश्यदेखील येते. या काळात स्त्रीया आळंतपणाविषयी खुप संवेदनाशील ,ह्ळव्या, नाजुक बनलेल्या असतात. त्यांना व्यवथीत पण चुकीचा सल्ला दीला तरी लक्षात रहाते आणि त्यांचावर केलेली टीका त्या वीसरत नाहीत.
आपल्या मुलाशी एखाद्या मातेचे संबंध कीती द्रुढ झालेले आहेत यावंर बाळंतपणानंतर तिचे पुर्वपदावर येणे अंवलंबुन असते. प्राण्याचा बाबतीत असे घडले तर परीणाम जरा वीचीत्रच होतो. नवजात जी वस्तु सापडेल त्याला चिकटते (एखादी वस्तु असो की प्राणी) आणि त्याची आई जर त्या नवजात अभर्काला तिच्याकडे उशीरा दीले तर त्याचा स्विकार करत नाही. जगण्यासाठी उपयुक्त असा हा अनुंवश शास्त्राचाच नियम आहे. पण आई च्या बाळाला जरी काही वस्तु दिसल्या तरी ती भान विसरते.
परंतु आपल्या मुळ प्रश्नाक्डे वळु या. बाळंतपणानंतच्या काळात स्त्रीला लेंगीक संबंधाची इच्छा होते का? सर्वसाधारण पातळीवर असे दिसते. की लेंगीक त्रुप्ती आणि समाधान हे प्रत्येक स्त्रीवर अवंलंबुन असते.
बाळंतपणात तीला आलेले अनुभव,आणि तिच्या बदलांचे अनुभव यात तीला अनुभवुन घेणे तसेच तिचे मुला बरोबर दुढ झालेले संबंध यावर हे अवलंबुन असते. हे जर तीला जमले तर ती आपल्या जोडीदाराकडे जास्त उत्साहाने आकषेली जाते.
या काळात लेंगीक संबंधांच्या प्रकारामध्ये जरी बदल करावा लागतो तरी मुख्यत्वेकरुन बाळंतपणानतंरचे संबंध हे कधी आणि कशाप्रकारे करावयाचे हे स्त्रीच्या कशाप्रकारे संबंध ठेवते हे देखील महत्वाचे असते.
बाळंतपणानंतर लेंगीक संबंधातील क्रुतिजन्य बदल
या काळात स्त्रीयांना आपल्या अंतर्भागातील जखम भरुन येन्याची काळजी वाटते आणी त्या काळात या जखमा नाजुक आणि कुठ्ल्याही आघाताचा त्रास होणाऱ्या अशा असतात. जर बाळंत होताना काही त्रास झाला असेल अथवा टाके पडले असतील तर स्त्रीच्या मनांत भीती असते.
त्या मुळे ती संबंधाना तयार नसते. आणि तीचा नाजुकपणा आणि सहनशीलता ह विचार तिचा जोडिदार आणि कुटुंबीय सर्वांनाच हा नाजुकपणा सहन करावा लागतो.
बहुतेक स्त्रीया डॉक्टर कडे जातात. (साधारण ६ आठवडया ) नंतर ते तपांसुन स्त्रीला योग्य असा सल्ला देतात स्त्रीला हवे असतील तर आधी संबंध ठेवता येतात.पण तो अनुभव उत्कंठेने भरलेला असतो आणि थोडीशी वेदना काळजी व नेराश्य वाढवते.
तसेच काही वेळा गर्भाशयातील संसंर्ग होण्याचा संभव असतो. जर टाके असतील तर संबंध ठेवु नयेत कारण ते पुर्ण वीरघळायला कमित कमी १ आठवडा लागतो आणि ते भरुन यायला २ दिवस लागतात.
ज्या स्त्रीयांच्या बाबतीत अशा जखमा आधी झालेल्या असतील तर डॉक्टरांनी तपासाला बोलावले वेळेआधी जर जखमा नीट झाल्या तर काही स्त्रीया सर्व काही व्य्वस्थित होण्यासाठी स्व:ताहुन संबंध ठेवायला उत्सुक
Blogger Comment
Facebook Comment